बुधवार, २७ डिसेंबर, २०१७


वातावरणावर होणारा दुष्परिणाम
भाग ३
कालच्या भागात आपण कीटकनाशकाचा घातक प्रभाव पहिला आजच्या भागात वातावरणावर होणारे त्याचे दुष्परिणाम पाहू.
रासायनिक कीटकनाशकामुळे जमीन पाणी हवा हे बाधित होतात.
तसेच पशू, पक्षी, मासे, फायदेशीर कीटक व आजूबाजूची पोषक वनस्पती सुद्धा मारली जातात. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी कमी होत जाते व एक दिवस जमीन नापीक होण्याचा धोका उद्भवतो
नद्या,पान आणि भुजलावर होणारा परिणाम
कीटकनाशके व रसायने फवारणी केलेल्या पिकांना ज्यावेळेस पाणी दिले जाते ते रसायन, कीटकनाशक युक्त पाणी माती जमिनीमध्ये झिरपले जाते, तसेच वाहत जाणारे पाणी, तळामधे व नद्यामधे मिसळते त्यामुळे तळे, नद्या,व भूजल मधील पाणी दूषित होत चालले आहे.
यू. एस. जी. एस.(युनायटेड स्टेट झ्युअालॉजीकल सर्वे)
१९९० मधे USGS च्या सर्वेक्षणानुसार हाती आलेल्या रिपोर्ट मधे असे आढळून आले की,जवळपास देशातील ९०%नदीपात्र रसायनाने व कीटकनाशकाने बाधित आहेत. त्यामुळे जलचरप्रान्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दिसत आहे. पुढे लुप्त होण्याचा धोका देखील आहे. त्याचाच परिणाम असंख्य जलचर प्राण्याच्या जाती नश्ट झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...